Day: October 13, 2020
-

कृषी विभाग | फळ पीक विमा योजनेत सहभागी व्हा ; जाणून घ्या…
सोलापूर, दि.8 : सोलापूर जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना (आंबिया बहार) राबविण्यात येत आहे. सन 2020-21 मध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा या 5 फळपिकांच्या हवामानाच्या धोक्यानुसार विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. पुनर्रचित हवामान…
-

सोलापूर | सोशल फाउंडेशनतर्फे, स्नेहसंवाद कार्यक्रम
सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील देशमुख मळा आणि वडवळ (ता.मोहोळ) येथे स्नेहसंवाद कार्यक्रम आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी आ. देशमुख यांच्या हस्ते परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच शेतकर्यांना वृक्षाचे वाटप करत त्याचे संगोपन करण्याचे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी 10…
-

माझे कुटुंब माझी जबाबदारी | दुसरा टप्पा आजपासून
सोलापूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात उद्यापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरु होत आहे. या टप्प्यात नागरिकांचे तपासणी करुन आरोग्याबाबतची अचूक माहिती मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये नोंद केली जाईल. याची खात्री करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणी बाबतच्या नियोजनासंदर्भात आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी…
-

बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये ; जिल्हाधिकारी यांचे आदेश
बँका, वित्तीय संस्थांनी सक्तीने कर्जवसुली करू नये जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश सोलापूर,दि.13: जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीत काही बँका, वित्तीय संस्था, बचत गट हे नागरिकांकडून सक्तीने कर्जवसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निर्देश असतानाही ही सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. बँकांनी, वित्तीय संस्थांनी, बचत गटांनी वसुलीसाठी तगादा लावणे, बळाचा वापर…
-

सोलापूर शहरी भागात आज 35 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले; तर 4 जणांचा मृत्यू
सोलापूर शहरात आज मंगळवारी दि.13 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 35 रुग्ण आढळले असून यामध्ये 21 पुरुष तर 14 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 43 इतकी आहे. आज मंगळवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 388 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 353 निगेटीव्ह आहेत. आज 4 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…