Category: प्रशासकीय
-

कहर | कोरोना वाढतोय ; आज नवे पॉझिटिव्ह 610 ; जाणून घ्या तालुक्यातील…
कोरोना वाढतोय ; आज नवे पॉझिटिव्ह 610 ; जाणून घ्या तालुक्यातील… सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरूवारी दि.10 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 610 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 378 पुरुष तर 232 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन…
-

तर….जबर किंमत मोजावी लागेल – छत्रपती खा.संभाजीराजे
आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात…
-

काळ थांबेना | 20 जणांचा मृत्यू ;394 नवे कोरोना रुग्ण …या भागातील…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज बुधवारी दि.9 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 394 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 234 पुरुष तर 160 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 272आहे. आज 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती…
-

सोलापूर | ग्रामीण भागात वाढले 337 पॉझिटिव्ह ; 8 जणांचा मृत्यू …या तालुक्यात…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.8 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 337 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 199 पुरुष तर 138 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 184 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची…
-

मनसेचं LIVE खळखट्याक | रुग्णवाहिका मिळाली नाही ; फोडली अधिकाऱ्याची गाडी
राज्यात बाधित रुग्णांच्या संख्येत पुणे सर्वात पुढे गेलं आहे. शहरात करोनाबाधित रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तसेच मृत्यू पावलेल्या रुग्णांना स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सोमवारी पुणे महापालिकेचे व्हेईकल डेपोचे उपायुक्त नितीन उदास यांच्या वाहनाची तोडफोड केली. वसंत मोरे म्हणाले, “पुणे शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात…
-

सोलापुरात कोरोनाचा कहर | तब्बल 513 नवे ‘बाधित’;16 जणांचा मृत्यू – या भागातील…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज सोमवारी दि.7 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 513 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 317 पुरुष तर 196 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 205 आहे. आज 16 जणांचा मृत्यू झाल्याची…
-

संसर्ग फोफावतोय ; आज नवे पॉझिटिव्ह 462; जाणून घ्या तालुक्यातील…
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.6 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 462 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 275 पुरुष तर 187 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 162 आहे. आज 13 जणांचा मृत्यू…
-

जगातील दुसरा सर्वाधिक बाधित देश; एकाच दिवसात ९०,६०० कोरोना रुग्ण…
कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव काही वाढतच आहे. रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने सर्व स्तरातून चिंता व्यक्त होत आहे. अशातच आता अजुनच चिंताजनक बातमी समोर आली आहे. एकाच दिवसात 90,600 रुग्ण सापडले आहेत. एका दिवसात एवढे रुग्ण सापडणारा भारत पहिला देश…
-

सांगोल्यात जनता कर्फ्यू !आ. शहाजीबापू पाटील यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक….
विचार-विनिमय करून घेणार जनता कर्फ्यूचा निर्णय. सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरांमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे शासनाने बरेचसे निर्बंध हटवल्यामुळे शहरात सर्वत्र गर्दी झाली असून परिणामत: सांगोला शहरात कोरोना रुग्णांची वाढ अत्यंत झपाट्याने होऊ लागली आहे त्यामुळे शहरातील बहुतांश नागरिकांकडून जनता कर्फ्यु लावण्याची मागणी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली जात आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची…
-

‘कोरोना’सोबत जगताना ‘SMS’ त्रिसूत्री महत्वाची ; जाणून घ्या !
आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि. ५:कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोना सोबत जगताना एसएमएस ही त्रिसूत्री महत्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या कार्यक्रमात सांगितले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोनासह जगण्याची…