Month: March 2023
-

मेळघाट ‘व्याघ्र प्रकल्पाला’ जागतिक मानंकाचा दर्जा!
Big9 News जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ…
-

आजपासून राज्यात ‘थायरॉईड जनजागृती व उपचार अभियान’
Big9 News वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत रुग्णसेवेसाठी व विविध रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी विविध अभियान सुरु केले आहेत. राज्यात 30 मार्च 2023 पासून “मिशन थायरॉईड अभियान” राबविण्यात येणार आहे. मिशन थायरॉईड या अभियानाचे उद्दिष्ट थॉयराईड रोगासंदर्भात जनजागृती करणे व त्यासंबधात सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देणे हे आहे. शासकीय वैद्यकीय…
-

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन
Big9 News शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुका शिवसेना वतीने शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्या आदेशानुसार तालुकाप्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे आंदोलन करण्यात आले. आम्हा शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार…
-

भाजप सरकार आल्यापासून दक्षिण मतदार संघाला 250 कोटींचा निधी मिळाला: सुभाष देशमुख
Big9 News मद्रे येथे विविध विकास कामांचे लोकार्पण राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या तसेच सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभे राहणारे आहे. आपले सरकार आल्यापासून आठ ते नऊ महिन्यात दक्षिण मतदार संघाला तब्बल 250 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या पुढील काळात आणखी निधी आपण सरकारकडून खेचून आणू, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी…
-

रामनवमीच्या जनतेला दिल्या शुभेच्छा!!
Big9 News रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, प्रभू श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं, ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती…




