Month: November 2021
-
Vaccination | जिल्हा परिषदेत प्रवेशास लसीकरण प्रमाणपत्र गरजेचे
Big9news Network कोविडच्या Omicron व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात नव्याने निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना नव्या व्हेरिएन्टच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठक…
-
School Opening | शहरातील शाळा होणार का सुरू..! – महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय
Big9news Network कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. कोविड-19 चा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत तसेच पीडियाट्रिक टास्क फोर्ससोबत चर्चा केल्यानंतर येत्या 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा…
-
ब्रेकिंग | जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे आदेश – जिल्हाधिकारी
Big9news Network नागरिकांनी नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावे जिल्ह्यात येणा-या सर्व प्रवाशांचे, एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा त्यांनी ७२ तासांसाठी वैध असलेले आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च २०२० अन्वये कोरोना विषाणू (covid-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक…
-
Big News कोरोना | पहिलीपासूनच्या शाळेचा झाला निर्णय
Big9news Network कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ…
-
Solapur Accident भीषण अपघात | माजी सरपंचासह ड्रायव्हरचा जागीच मृत्यू ; एकूण चार जण ठार
MH 13 News Network एसटी आणि fortuner या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह तीनजण जागीच ठार झाले. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याचे समजते. यात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत चिदानंद सुरवसे…
-
कोरोना | राज्य सरकारने काढली नवी नियमावली
Big9news Network कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शिथीलता देण्यात आली होती.अशातच आता राज्य सरकारने पुन्हा मोठं पाऊल उचलले आहे.राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. ज्या नागरिकांचे संपू्र्ण लसीकरण झालेलं आहे अशाच नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे.असं असलं तरी राजकीय…
-
‘ऑपरेशन परीवर्ततन’ | नारी शक्तीने केली हातभट्टी दारू बंद
Big9news Network पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे.या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर गुन्हा दाखल करणे,समुपदेशन करणे,त्यांचे पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची निर्मीती होत…
-
शैक्षणिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांबाबत सविस्तर माहिती व्हावी – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Big9news Network भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत आणि सर्वसमावेशक संविधान म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच या संविधानातील मूल्य माहिती होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिले. शालेय अभ्यासक्रमात संविधानिक मूल्यांचा सविस्तर समावेश करण्यात यावा, याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या…
-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर निंबाळकर
Big9news Network महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे. ही नियुक्ती श्री. निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असेही अधिसूचनेत नमूद…
-
ई-पीक | ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली नोंदणी; मराठवाड्यात सर्वाधिक नोंद
Big9News Network महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. आजअखेर ई- पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक…